Kisan Samman Nidhi yojana
नमस्कार शेतकरी बांधवांनो संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये हा हप्ता सहा हजार रुपयांचा असून,
यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे नाव व नाहीत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळाले नाही त्यांनी कोठे चेक करायचा हप्ता जाणून घ्या सविस्तर माहिती..
या अगोदर थोड्याच वाचा पण महत्त्वाचं वाचा..
तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे.
आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा झाले नाही त्यांनी खालील प्रमाणे चेक कराव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत नमो शेतकरी महा सन्मान योजनेला मंजुरी देण्यात आली.
पीएम किसान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवरच महाराष्ट्रात ही योजना सुरु करण्यात आली आहे.
देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी 6 हजार रुपये मदत म्हणून दिले जातात.
हे पैसे चार महिन्यांच्या फरकाने प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी चार महिन्यात 2 हजार रुपये केंद्र सरकारकडून जमा केले जातात.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारची पीएम किसान योजना हे त्याचे एक उदाहरण आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6,000 रुपये पाठवले जातात, परंतु काही शेतकऱ्यांना आता 12,000 रुपये मिळू शकतात.
महाराष्ट्र सरकारने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये अतिरिक्त देण्यास सांगितले आहे.
या अंतर्गत प्रत्येक हप्त्यात 2 हजार रुपये देखील दिले जातील.
याचा अर्थ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून 6 हजार रुपये आणि महाराष्ट्र सरकारकडून 6 हजार रुपये म्हणजेच एकूण 12 हजार रुपये वार्षिक मिळणार आहेत. इतर राज्यातील शेतकरी याचा लाभ घेऊ शकत नाहीत.
याबाबतचा एक नवीन शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, व या शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार खाली दिलेल्या तारखेच्या दरम्यान बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात.
पण आता राज्य सरकारनेही तसाच निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना डबल पैसे मिळणार आहेत.
शेतकऱ्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींकडून प्रत्येकी 2 हजार रुपयांचा हप्ता मिळेले.
याचाच अर्थ प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4 हजार रुपये जमा होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हा खरंतर खूप दिलासादायक निर्णय आहे.
पण राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी नेमकं कसा अर्ज करावा लागेल? याबाबतची अधिकृत माहिती सध्यातरी राज्य सरकारडून सविस्तरपणे जारी करण्यात आलेली नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक-दोन वाक्यात माहिती दिली आहे.Kisan Samman Nidhi yojana
अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
